बेंबळा प्रकल्पाच्या सदोष कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
भास्कर राऊत, मारेगाव: बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याचे सदोष पद्धतीने काम केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. बेंबळाच्या सदोष कामामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले कपाशी व सोयाबीन बियाणे खरडून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.…