राज्यात दुष्काळ असताना सत्ताधाऱ्यांना धार्मिक मुद्दे सुचतये: राज ठाकरे
विवेक तोटेवार, वणी: आज महाराष्ट्रात 180 तालुके दुष्काळग्रस्त आहेत परंतु सरकार मात्र राममंदिराचा मुद्दा उचलून धरले. मी 1989 पासून राजकारणात आहे मात्र जनतेचे प्रश्न होते तेच आताही कायम आहे. मग सत्ताधार्यांनी केले तरी काय? असा खोचक प्रश्न राज…