त्रस्त शेतकऱ्याने घेतला चिंचेच्या झाडाला गळफास
भास्कर राऊत, मारेगाव: सततची नापिकी, नेहमी पडणारा दुष्काळ आणि अशातच गेल्या काही वर्षांपासून अंथरणाला खिळून असलेल्या पत्नीच्या आजाराला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना तालुक्यातील रामेश्वर येथे घडली. आत्महत्या…