पुन्हा पाटाळ्याचा पुलावरून पाणी, वरोरा-नागपूर जाणारी वाहतूक बंद
जितेंद्र कोठारी, वणी: संततधार पावसामुळे बेंबळा प्रकल्प, अप्पर वर्धा इ. धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून त्यामुळे पाटाळा येथील पुलावरून पाणी वाहत आहे. पूर आल्याने सोमवारी…