कुंभ्याचे लोकप्रतिनिधी म्हणजे नवरदेव: अरविंद ठाकरे

नागेश रायपुरे, मारेगाव: 50 वर्षात कोणतेही विकासकार्य झाले नाही. गावात गावपुढारी केवळ नवरदेवासारखे निवडणुकीसाठी येतात आणि त्यानंतर कधी दिसतच नाही. अशी घाणाघाती टीका ग्राम परिवर्तन पॅनलचे अरविंद ठाकरे यांनी केली. वणी बहुगुणीला दिलेल्या…

गावाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय: अरविंद ठाकरे

नागेश रायपुरे, मारेगाव: येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीची तालुक्यात रणधुमाळी सुरू आहे. अश्यातच तालुक्यातील कुंभा ग्राम पंचायत निवडणुकीच्या रणांगणात ग्राम परिवर्तन पॅनलचे अरविंद ठाकरे हे त्यांच्या पॅनल सह…

‘रिअलमी’च्या टिव्हीवर वाचवा तब्बल 27 हजार रूपये

विवेक पिदुरकार: रिअलमीच्या 55 इंची टिव्हीवर तब्बल 27 हजार रूपयांची सवलत मिळत आहे. माहेर कापड केंद्राजवळ आझाद इलेक्ट्राॅनिक्स ग्राहकांच्या पसंतीचे पहिले ठिकाण आहे. रिअलमी या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कंपनीचे अधिकृत विक्रीकेंद्र आहे.…

प्रा. दीपक अवथरे यांना आचार्य पदवी

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) येथील तसेच श्री जगन्नाथ महाराज महाविद्यालय वणी येथील कार्यरत असलेले प्रा. दीपक अवथरे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अर्थशास्त्र या विषयात आचार्य (PHD) पदवी बहाल केली.…

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी, वणी:  तालुक्यातील सावंगी (लहान) येथे दि.12 मंगळवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवजन्मोत्सव युवा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी…

मारेगावात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात

नागेश रायपुरे, मारेगाव: मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आयोजित सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सवानिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ जयंती स्थानिक जिजाऊ चौकात उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४९८ वी जयंती…

सिंदी येथे विष प्राशन करुन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील सिंदी येथील ३८ वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ता.१० जानेवारीला घडली. मागील वर्षात आत्महत्यांची मालिका सुरु असताना ती खंडित न होता नवीन वर्षात पुन्हा आत्महत्यांची मालीका…

जळका येथे शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यातील जळका येथील शेतकरी बाळू उर्फ हेमंत जानराव मोघे (55) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि यावर्षी सोयाबीन व कापूस पिकाचा बसलेला फटका या धक्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हेमंतकडे स्वत:च्या नावाची…

….आणि वणी ते भद्रावती अंतर राहील फक्त 16 किलोमीटर

जितेंद्र कोठारी, वणी : वणी निळापूर ब्राह्मणी मार्गावर जुनाडा गावालगत वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम युद्ध स्तरावर सुरु आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर वणी ते भद्रावतीचे अंतर फक्त 16 किमी राहणार आहे. या नव्या शॉर्टकटने जवळपास अर्धे अंतर कमी…

एका ‘चमत्काराने’ ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा टॅक्स जमा

सुशील ओझा, झरी: अनेक ग्रामपंचायतींमध्ये अनेक वर्षांपासून टॅक्स न भरलेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गावात चपराशी दहा चकरा मारून सुद्धा टॅक्स वसूल होत नाही; परंतु निवडणूक लागताच बहुतांश टॅक्स वसूल होतो हे निश्चित. हादेखील एक मोठा…