कोरोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी, भाजपचा आरोप
जब्बार चीनी, वणी: आज संपूर्ण देश कोविड- 19 विषाणूच्या चक्रव्यूहात अडकलेला असतांना भारतातील सर्व राज्य युद्ध स्तरावर या विषाणूचा सामना करीत आपापल्या राज्याला सुरक्षित ठेवत आहेत. पण महाराष्ट्रातील आघाडी सरकार या विषाणूचा सामना करून…