Browsing Tag

Wani

आभाळ जिथे घन गर्जे…..

सुनील इंदुवामन ठाकरे: आभाळ जिथे घन गर्जे ते गावा मनाशी निजले अंधार भिजे धारांनी घर एक शिवेवर पडले कवी ग्रेस यांच्या ओळी रात्री आलेल्या पावसाचा अदमास घेतात. ग्रेस यांच्या कवितांमधून पाऊस वेगळ्या संदर्भांतून अनेकदा कोसळतो. त्यांच्या…

भारीप बहुजन महासंघाचे नेते खा.अँड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा

बंटी तामगाडगे, वणीः भारीप बहुजन महासंघाचे नेते खा. अॅड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा झाला. त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. वणी शहरातील ग्रामीण रुग्णालय इथे रुग्णांना…

श्री, सौ. आणि…..

सुनील इंदुवामन ठाकरे :  अलीकडच्या काळात मी कुणाच्या नावामागे ‘श्री’ वगैरे लावत नाही. माननीयचा शॉर्टफॉर्म ‘मा.’ असंच लिहितो. या ‘श्री’ व ‘सौ.’ मागे मला प्रचंड भेदाची दरी दिसते. यातून पुरुषी अहंकार जोपासला जातो, असं माझं व्यक्तिगत मत आहे. या…

हुंडा,लग्न, बोळवण, तेरवी,दारोदारी फिरवी.

ज्योतिबा पोटे, मारेगाव: विषबाधा, गुलाबी बोंड अळी, अत्यल्प पावसाळा, कर्जमाफी न मिळणे या जीवघेण्या चक्रव्युहात सापडलेले मारेगाव तालुक्यातील शेतकरी बांधव. विषबाधेने मृत पावलेल्यांना सरकार मदत देतं. बोंडअळीच्या प्रकोपात सापडलेल्यांना सरकार…

मोनॅको देशाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

ब्युरो, मुंबई:  मोनॅको या देशात २६ व २७ जून रोजी होणाऱ्या ग्रीन एनर्जी फोरममध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण मोनॅकोच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. वर्षा निवासस्थानी चेंबर ऑफ रिन्युबल एनर्जी अॅण्ड इकोलॉजी ऑफ मोनॅकोचे…

कृषीपंपांना सौर ऊर्जेद्वारे मिळेल वीज, निविदा प्रक्रिया प्रारंभ

ब्युरो, मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या " मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने " अंतर्गत राज्यातील कृषीपंपाना सौर ऊर्जेद्वारे दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण कंपनीची अंमलबजावणी एजन्सी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. या योजनेच्या…

मतदानाचा अधिकार 

संदीप गोहोकार : मतदानाचा अधिकार आपण कशाप्रकारे वापरतो त्यावर आपलं आणि देशाचं भविष्य ठरेल. लोकशाही व्यवस्थेचा आधारस्तंभ असलेला मतदानाचा अधिकार ज्यामध्ये लोकांच्या मार्फत लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात. त्यांच्यामार्फत राज्यकारभार केला जातो.…

माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्‍महत्या

ब्युरो, मुंबई: अतिरिक्‍त पोलिस महासंचालक आणि दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्‍महत्या केल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. आज, शुक्रवारी सकाळी त्यांनी बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून घेत…

ग्राम स्वराज अभियानांतर्गत अमरावती परिमंडळातील 1523 कुटुंबांना वीजजोडणी

गिरीश कुबडे,अमरावती: ग्राम स्वराज अभियानांतर्गत महावितरण अमरावती परिमंडळातील 38 गावातील 1523 लाभार्थ्यांना तर राज्यात 192 गावांतील सुमारे 8 हजार 820 लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच…

तेरवी झाल्यावर संपले पाणपोईचे ‘‘जीवन’’

सुशील ओझा, झरीः 13 दिवस ती चालली. 13 दिवसानंतर तिच्यातले ‘‘जीवन’’ संपले आणि ती बंद झाली. आधी तेरवी झाली नि मग जीव गेला अशी झरी येथील पाणपोईची अवस्था झाली. हे तालुक्याचे ठिकाण असून येथे तहसील कार्यालय ,पंचायत समिती,कृषी कार्यालय ,बँक, शिक्षण…