शेतकऱ्यांसाठी हक्काची व्यवस्था संभाजी ब्रिगेड निर्माण करेल: सौरभ खेडेकर.
विवेक तोटेवार, वणी: या देशात मायबाप शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करुन शेतीव्यवस्था नेस्तनाबूत करण्याचं षडयंत्र सुरू आहे. याद्वारे शेतकऱ्यांना सरकार आत्महत्येस भाग पाडत आहे. शेतकऱ्यांना सत्तेतुन बाद करुन मायबाप शेतकऱ्यांच्या हक्काची व्यवस्था…