गांधी मरत नाही. मात्र नथुराम कितीही व्हेंटिलेटरवर ठेवला तरी जगत नाही: चंद्रकांत वानखडे
तालुका प्रतिनिधी, वणी: गांधी मरत नाही. मात्र कितीही व्हेंटिलेटरवर ठेवला तरी नथुराम जगत नाही. असे विचार चंद्रकांत वानखडे यांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केले. शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यान मालेला दि. 30 शनिवारी…