Video: ढिंचाक पूजाचं नवीन गाणं लॉन्च

नवी दिल्ली: बेसु-या आणि बेताल गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या ढिंच्याक पूजा आता एक नवीन गाणं घेऊन आली आहे. गेल्या आठवड्यात आपण लवकरच नवा व्हिडिओ घेऊन येणार अशी फेसबुक पोस्ट पूजाने अपलोड केली होती. त्यानंतर आता ढिंच्याक पूजाने नवं गाणं लाँन्च…

आमदार बच्चू कडूंना अटक

नाशिक: आमदार बच्चू कडू यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसंच महापालिकेच्या आयुक्तांवर हात उगारल्याचा त्याच्यांवर आरोप आहे. या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्थानकात आमदार कडू यांच्याविरोधात गुन्हा…

कवी-लेखकांना सुवर्णसंधी, जुळा ‘वणी बहुगुणी’शी

वणी: 'वणी बहुगुणी' हे आपलं न्यूज पोर्टल असल्यानं यात वणीकर आणि वणीशी जुळलेल्या व्यक्तींचा अधिकाधिक समावेश करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी 'वणी बहुगुणी' या वेबसाईटवर दोन नवीन वेब कॅटेगिरी सुरू करत आहे. काय आहे 'आम्ही वणीकर'…

जोडप्यानं केलं चक्क अंटार्क्टिकावर लग्न, केला वर्ल्ड रेकॉर्ड

अंटार्क्टिका: आगळ्यावेगळ्या पद्धतीनं लग्न करण्याची अनेकांची इच्छा असते. अनेक जण त्यासाठी ऍडवेंचर करण्याचा प्रयत्न करतात. कोणी आकाशात उडणाऱ्या विमानात लग्न करतात, तर कोणी भरसमुद्रात पोहत आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतात. पण ब्रिटनचे…

रिलायन्स जिओ मोबाईल घेत आहात, एकदा नक्की विचार करा…!

मुंबई: मुकेश अंबनी यांनी जगातील सर्वात स्वस्त फोन असा उल्लेख केलेल्या रिलायन्स जिओ मोबाईलची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. ग्राहकांना फुकटात हा फोन मिळणार आहे, फक्त 1500 रुपये डिपॉझिट त्यासाठी भरावं लागणार आहे. मात्र जिओ फोनची वाट…

रुग्णांचा जीव वाचवणा-या परिचारिकेलाच गमवावा लागला रक्ताअभावी जीव

गडचिरोली: परिचारिका रुग्नांचा जीव वाचवते. पण याच परिचारिकेवर केवळ रक्ताअभावी जीव गमावण्याची वेळ आली आहे. ही घटना आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील. इथल्या उपजिल्हा रुग्णालयात एनसीडी विभागात प्रीती आत्राम ही परिचारिका म्हणून काम…

विदर्भातील धरणामध्ये केवळ 20 टक्के जलसाठा

नागपूर: राज्यात पावसाचं दमदार पुनरागमन झालंय. मात्र तरीही विदर्भ आणि मराठवाड्यात पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. इथल्या धरणांमध्ये केवळ २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर विदर्भ आणि मराठवाड्याला पाणी टंचाईची…

भारत दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर तिस-या क्रमांकाचा देश

नवी दिल्ली: भारत हा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर तिस-या क्रमांकावर असल्याचं समोर आलं आहे. २०१६ या वर्षात इराक आणि अफगाणिस्ताननंतर भारतात सर्वाधिक दहशतवादी हल्ले झाल्याचे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटद्वारे सादर केलेल्या एका अहवालात सांगण्यात…

खासगी शाळेतील शिक्षकांना 2019 पर्यत बीएड पूर्ण करणं अनिवार्य

नवी दिल्ली: शासकीय तसेच खासगी शाळांमधील बीएडची पदवी प्राप्त न केलेल्या शिक्षकांना ३१ मार्च २0१९ पयर्ंत पदवी पूर्ण न केल्यास अशा शिक्षकांना पदावरून कमी करण्यात येणार आहे. शुक्रवारी केंद्र सरकारकडून लोकसभेत ही माहिती देण्यात आली. मनुष्यबळ…

यूपीतील आमदार, खासदारांना टोलनाक्यावर स्वतंत्र मार्गिका

लखनऊ: एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे भाजपशासित उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने व्हीआयपी व्यक्तींना 'व्हीआयपी' सुविधा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. अतिमहत्त्वाच्या…