Exclusive: निधीअभावी कोल्हापुरी बंधाऱ्यांची अवस्था वाईट

निकेश जिलठे, वणी: शेतक-यांना शेतीसाठी पाणी मिळावं, गुराढोरांना पिण्यास पाणी मिळावं, भूजल पातळी वाढावी यासाठी खेड्यापाड्यातील नदी नाल्यावर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र शासनानं या बंधा-यांकडे दुर्लक्ष केल्यानं या बंधाऱ्यांची वाईट…

वणी तालुक्यातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील वृक्ष तोडीमुळे जंगले विरळ झाली. परिणामी वन्यप्राण्यांचा शेतात शिरकाव वाढला. पिकांचे नुकसान होऊ लागले. वनविभागाकडे वारंवार वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी करूनही उपयोग झाला नाही. खंडित वीज पुरवठा नियमित…

सावधान ! वाघोबा आलाये… शिंदोला परिसरात वाघाची दहशत

विलास ताजने वणी: वणी तालुक्यातील शिंदोला परिसरातील शिवारात शेतकऱ्यांना वाघ दिसल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. परिणामी वनविभागाने जंगलात , शिवारात ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. वणी तालुक्यातील कुर्ली बंदीत वाघाच्या…

1 ऑक्टोबरपासून मोबाईलचं बिल होणार कमी

नवी दिल्ली: मोबाईल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मोबाईलचं बिल आता 1 ऑक्टोबर 2017 पासून आणखी स्वस्त होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने मोबाईल टू मोबाईल कॉलसाठी आययूसी म्हणजेच इंटरकनेक्शन चार्ज कमी करण्याचा निर्णय…

पावसाळ्यात घरात माशा वाढल्या ? हे उपाय करा

पावसाळा आला की सोबत मोठ्या प्रमाणात रोगराई येते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वातावरणात बदल आणि डास, माशांची उत्पाद, माशांमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. मोठ्यांना तर याचा त्रास होतोच पण लहान मुलांवर याचा जास्त परिणाम बघायला मिळतो. माशा…

तेजापुर येथे भोंदुबाबाचा भांडाफोड

देव येवले, मुकुटबन: मंगळवारी तेजापूर येथे तरुणांच्या पुढाकाराने भोंदुबाबांचा भांडाफोड करण्यात आला. या व्यक्ती जगनाथ बाबांचा अवतार असण्याचे सांगून स्थानिकांकडून देणगीच्या नावाखाली पैसे गोळा करत होते. अडेगाव येथील संभाजी ब्रिगेटच्या…

तात्काळ तिकीट बुक करा, पैसे 14 दिवसांमध्ये भरा

नवी दिल्ली: 'आयआरसीटीसी'ने तात्काळ तिकीट आरक्षित केल्यानंतरच्या पेमेंटसाठी एक नवा पर्याय दिला आहे. याआधी हा पर्याय केवळ तात्काळ तिकीट आरक्षित न करणार्‍या प्रवाशांसाठीच उपलब्ध होता. मात्र आता या पयार्याचा वापर तात्काळ तिकीट आरक्षित…

आता येतोय BSNL चा फिचर फोन, रिलायंस जिओला देणार टक्कर

मुंबई: एकीकडे रिलायन्स जिओनं स्वस्त फिचर फोन्स मार्केटमध्ये आणून धमाका केला असताना आता रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल देखील सज्ज झाली आहे. ‘बीएसएनएल’ने फिचर फोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. ‘बीएसएनएल’तर्फे दिवाळीपर्यंत दोन हजार…

पावसाळ्यात ताप आला तर काय घ्यावी काळजी ?

पावसाळ्यात सर्वात मोठी समस्या असते ती आरोग्याची. वातावरणात अचानक बदल झाल्यानं अनेकांना ताप, सर्दी, खोकला हे विकार जडतात. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर सर्दी, ताप, खोकला याची पहिली पायरी असेल तर काही घरगुती उपाय देखील…

वणी येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट बँकेतील व्यवहार बंद

विवेक तोटेवार, वणी: लासलगाव येथे मुख्य शाखेमध्ये अनेक ठेवीदारांचे पैसे परत मिळत नसल्याने लोकांनी बँकेत तोडफोड केली. बँक संचालकास अटक करण्यात आली. बँकेमध्ये नौकरी देण्याचे अमिष दाखवून अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकाकडून पैसे घेऊन त्यांना बँकेत…