Exclusive: निधीअभावी कोल्हापुरी बंधाऱ्यांची अवस्था वाईट
निकेश जिलठे, वणी: शेतक-यांना शेतीसाठी पाणी मिळावं, गुराढोरांना पिण्यास पाणी मिळावं, भूजल पातळी वाढावी यासाठी खेड्यापाड्यातील नदी नाल्यावर कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र शासनानं या बंधा-यांकडे दुर्लक्ष केल्यानं या बंधाऱ्यांची वाईट…