ही बाग फुलांनी बहरेल पुन्हा…

निकेश जिलठे, वणी: वणीतील नगर पालिकेचं उद्यान... वणीत असलेली एकमेव बाग... सुटीमध्ये बालगोपालांचे खेळण्याचे आणि बागडण्याचे हक्काचे ठिकाण.... आज तिशी पार केलेल्या अनेकांच्या बालपणीच्या आठवणी त्या बागेत असतील... मात्र काळानुरूप बालोद्यानाकडे…

कवी-लेखकांना सुवर्णसंधी, जुळा ‘वणी बहुगुणी’शी

वणी: ‘वणी बहुगुणी’ हे आपलं न्यूज पोर्टल असल्यानं यात वणीकर आणि वणीशी जुळलेल्या व्यक्तींचा अधिकाधिक समावेश करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपल्या साहित्याला फोरम उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही परिसरातील लेखक, कवी यांना आवाहन करीत…

शाळा क्र 7 मध्ये 8 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप

देवेंद्र खरवडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी: दिनांक 13 एप्रिल सोमवारला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 7 मध्ये 8 वीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. तसेच इयत्ता १ली मध्ये ५ विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन…

रेती तस्करीवरील कार्यवाही संशयाच्या भोव-यात

सुशील ओझा, झरी: झरी जामणी तालुक्यातील धानोरा (लिंगटी) याा गाव परिसरातील पैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या रेती तस्कर करणारे तेलंगणा प्रांतातील २४ ट्रॅक्टर पकडण्यात आले होते. सरपंच व धानोरावासीयांनी ही कारवाई केली होती. या कारवाईत 31 जणांवर…

जन चेतना समितीतर्फे वणीत चर्चासत्र संपन्न

महेश लिपटे (वणी): वणी उपविभागामध्ये जन चेतना समिती तर्फे फुले आंबेडकर जयंती निमित्त चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान केसुर्ली, साखरा(दरा), अडेगाव, पुरड(नेरड) येथे विविध शैक्षणिक विषयावर चर्चासत्रे घेण्यात…

पैनगंगेचे स्रोत बंद, मुकुटबनला पाणी टंचाईचे चटके

झरी (सुशील ओझा): झरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व १५ हजार लोकसंख्या असलेल्या मुकुटबन गावाला पानी टंचाईचे चटके भासू लागले आहे. एक महिन्यापूर्वी वार्ड क्र २ मध्ये पाणीपुरवठा करणारी बोअर आटली. ज्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली होती.…

‘ती’ला न्याय मिळवून देण्यासाठी वणीतील पक्ष, संघटना सरसावल्या

विवेक तोटेवार, वणी: कठुआ येथील बलात्काराच्या घटनेचा नागरिकांच्या मनात खदखदत असलेला असंतोष आता तीव्र होताना दिसत आहे. या घटनेचे पदसाद आता वणीतही उमटू  लागले आहे. आसिफाला न्याय मिळवून देण्याकरीता वणीत मंगळवारी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं…

शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय करावा: खा. अहीर

वणी/ विवेक तोटेवार: यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून आता शेतकऱ्यांनी शेतीला पुरक व्यवसायाची जोड दयावी. असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त…

समताधिष्टीत समाजव्यवस्थे साठी संविधानाची गरज: डाॅ.महेंद्र लोढा

मारेगाव: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक व्यवस्थेच्या अनिच्छितेतून सर्व समाजाच्या वंचित घटकांना संविधानाच्या माध्यमातून भयमुक्त केले. त्यामुळे भारताचे संविधान हा मानवमुक्तीचा ग्रंथ असुन तो आपल्या देवघरात…

राजूर येथे आसिफासाठी कँडल मार्च

महेश लिपटे(राजूर): राजूर येथे बहुजन स्टुडंट्स फेडरेशन आणि MIM तर्फे जम्मू येथे आसिफावर झालेल्या बलात्कार आणि खुन याचा निषेध म्हणून कँडल मार्च काढण्यात आला. राजूर येथील महिला मंडळ हॉल इथून कँडल मार्च काढून याचा भगत सिंग चौकात समारोप करण्यात…